औरंगाबाद शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरीकांना दोन हजार रुपयांचा दंड.

Sakal 2021-03-11

Views 113

औरंगाबादः जिल्ह्यात आजपासून अंशतः लॉकडाऊनची सुरवात झाली. याची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय, सहाय्यक पोलिस आयुक्तांनी बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. यावेळी मास्क न वापरणाऱ्या नागरीकांना दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS