Farmers Protest: शेतकऱ्यांचा सरकारने दिलेला प्रस्ताव स्वीकारण्यास नकार; 26 जानेवारीला रॅली काढण्यावर शेतकरी ठाम

LatestLY Marathi 2021-01-22

Views 89

कृषि कायदे मागे घ्यावे, यासाठी शेतकरी हट्टाला पेटले आहेत, तर कोणत्याही परिस्थितीत ते मागे घेणार नाही, हा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. या दोन धटांचा हा अहंकारयुक्त लढा तब्बल ५७ दिवसांनंतरही सुरूच आहे. सरकारने दिलेल्या दीड वर्षे कायद्यावर स्थगिती या प्रस्ताव ही शेतकऱ्यांनी नाकारला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS