गरजू सर्व शेतकरी वर्गाला कर्जमुक्ती देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Webdunia Marathi 2019-09-20

Views 0

31 ऑक्टोबरपर्यंत गरजू शेतक-यांना कर्जमाफी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. तसंच जी कर्जमाफी देऊ ती आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असेल असंही त्यांनी म्हटले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS